पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खुदाने त्याचे हात घेतले; ती त्याचे हात झाली.

इमेज
विवाह आयुष्याचा जोडीदार निश्चित केल्याचा सोहळा याद्वारे आयुष्याचे सुंदर स्वप्ने रंगवण्याची सर्वांची इच्छा असते आई वडिलांना वाटते आपल्या लेकीचे सासर आनंदी असावे श्रीमंत असावे तर मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते आपली सून एक आदर्श पत्नी असावी तिने या घराला घरपण द्यावे अशा अनेकांच्या अनेक इच्छानी हा विवाह सोहळा घडून येत असतो सर्व साधारण सर्वत्र जोडून केलेले विवाह घडत असतात म्हणजे सर्वसंमतीने जोडले जातात त्याचबरोबर स्वतःचा जोडीदार स्वतःच्या मर्जीने निवडण्याची स्वातंत्र्य वृत्ती दिवसागणिक वाढत आहे अर्थात या पैकी बहुतांश प्रेम विवाह असतात पण आता प्रेम हे व्यक्तीवर केले जात नसून त्याच्या पद प्रतिष्ठा पैसा या त्रिकोणावर केले जाते मग गरीब श्रीमंत हि दुरी प्रकर्षाने जाणवते आणि जर कोणी प्रेम जिवंत ठेवण्यासाठी हे आधुनिक निकष पाळले नाहीत तर अशा विवाहांना विरोध होणारच हे जणू आपले सामाजिक कर्तव्य आहे या अविर्भावात सर्वजन वावरत असतात  खरे प्रेम त्यावेळी जिवंत असते जिथे सर्वांच्या विरोधाला झुगारून प्रेम विजयी होते. पाकिस्थानातील लाहोर शहरातील अशीच एक प्रेम कहाणी किंबहुना या प्रेमी युगुलांची आ

प्रेम विवाहणे पेटवली दंगल

इमेज
आता जगायचे कि मरायचे हे जाचे त्याने ठरवायचे? कारण राजधानी असणारे दिल्ली शहर कट्टरपंथीयांनी रक्ताची होळी खेळण्यासाठी निवडले आहे. आज त्यांनी रंगीत तालीम करून दाखवली; आणि त्या गल्लीला निम लष्कराने स्वरक्षण दिले आहे. एकाच गल्लीत राहणारे ख़ुशी आणि सुमित हे दोन भिन्न धर्मीय प्रेमी सुमित हिंदू तर ख़ुशी मुस्लिम त्यांच्या प्रेमाचे रूपांतरण लग्नात झाले; आणि २०/०३/२०२१ रोजी त्यांनी लग्नाचा बार उडवला. त्यानंतर सर्वत्र चर्चाना उदान आले; आणि  मुलीच्या धर्माचे लोक सोघशीत धर्म रक्षक रस्त्यावर उतरले. आणि त्यांनी दिसेलतेतोडायला फोडायला सुरुवात केली. आणि यांच्या लग्नाचा विरोध केला. आता" खून से होळी खेळेनगे" म्हणून निघून गेले त्यामुळे सर्वत्र दहशद पसरली असून आता दिल्ली पोलीस आणि निम लष्करी दलाने स्वरक्षणाची धुरा सांबाळली आहे. पण काही महत्वाचे प्रश्न इथल्या व्यवस्थेला आणि समाजाला विचारावे लागणार आणि त्याचबरोबर चिरफाड करावी लागेल आपण स्वीकारलेल्या तथाकथित मूल्यांची जे आम्हाला पुरोगामी विचारांपासून कोसो दूर ढकलतात" आणि चुराडा करतात आमच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा; शोधावा ला

संकटात बुडलेली संस्कृति

इमेज
गेल्या काही दिवसांपासून संस्कृतीच्या सोघोषीत दलालांनी बाजार मांडलाय; ते वाटेल त्या दराने आपली मूल्ये विकतात, जर कोणी खरेदीला नकार दिला तर त्यांच्यावर लादतात, विरोध केला तर दुसऱ्याला निरोपयोगी ठरवतात, म्हणजे एका उत्पादकाने दुसऱ्याच्या उत्पादनाची बदनामी करावी त्याप्रमाणे शेवटी देशी उद्योगाचे भावनिक शस्त्र वापरून विदेशी विचारणा आचरण दुय्य्म दर्जाचे ठरवतात; हे सर्व फक्त महिला खरेदीदारांची आहे पुरुषांची मात्र येथे नोंदणी केली जात नाही. उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री एका सरकारी कार्यक्रमात सहभागी झाले असताना त्यांनी महिलांबद्दल विधान केले. त्यांच्या या विधानात त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला ते एका विमानाने प्रवास करत असताना, त्यांच्या बाजूला एक महिला आपल्या मुलांना घेऊन बसली असताना तिने मुख्यमंत्र्यांच्या शब्दात फाटलेला जीन्स घातला होता. तो जीन्स फाटलेला नसून त्यांनी स्त्रियांनी घालावयाच्या पारंपरिक पोषक न घालता वेगळा पोषक परिधान केला होता. माननीय विद्यमान मुख्यमंत्र्यांना हे भारतीय संस्कृतीवरचे संकट वाटले त्यांच्या मते अशा प्रकारचे कपडे घालणाऱ्या माता आपल्या मुलावर

धर्म की अधर्म

इमेज
भारतीय संस्कृतीने जगाला सहिष्णुतेचा संदेश दिला; प्राचीन काळापासून धर्म निरपेक्षतेची वागणूक दिली; आज देखील इथे हिंदूंच्या सणात मुस्लिम सहभागी होतात तर मुस्लिमाच्या सणांमध्ये हिंदू सहभागी होतात. आपापल्या धर्माचे पालन करत असताना दुसऱ्या धर्माचा सन्मान करणे हे आपल्यातल्या विविधतेत एकटा आणणारे आहे. पण आज या सर्व गोष्टींचा विसर इथल्या दोन्ही धर्मातील कट्टरपंथियांना झाला आहे कारण इथे दररोज धार्मिक भेदावर हिंसा होते आहे. याचा  कळस  गाठला गाजियाबाद शहरातील एका मंदिरात घडलेल्या घटनेने; १२ ०३ २०२१ रोजी १४ वर्षाचा मुसलमान धर्माचा मुलगा एका हिंदू मंदिरात पाणी प्यायला गेला असताना त्याला मारहाण झाली. त्याची चित्रफीत तयार करून समाजमाध्यमवर पसरवली गेली नंतर जागतिक प्रसारमाध्यमाने हि बातमी उचलून धरली आणि सर्वत्र या विषयावर चर्चा सुरु झाली. एका खाजगी वाहिनीच्या पत्रकारांनी त्या मंदिराची पहाणी केली तर तिथे एक मुख्यद्वारावर फलक होता त्यावर लिहिले होते हे" मंदिर हिंदूंचे पवित्र मंदिर आहे त्यामुळे मुसलमानांना इथे प्रवेश बंदी आहे" मुळात एखाद्या धार्मिक स्थळावर दुसऱ्या धर्माच्य

हत्यारी लेक

इमेज
स्वामीतीनी जगाचा आई विना भिकारी असे सत्य पचवायला फार जड जाते. कारण या सत्याला अपवादात्मक अनेक घटना आपल्या अवती भवती घडतात; अशीच एक काळजाला चटका लावणारी घटना अकोला शहरात घडली. आणि त्याचे सत्य २ दिवसांपूर्वी बाहेर पदले एका तरुणीने संपत्तीच्या वादातून आपल्या आईचा खून केला; सुरुवातीला याच मुलीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि मग पोलिसांचे चक्र फिरल्यावर तिने सत्य कथन केले. तिने सांगितले, " आमच्यात संपत्ती वाटपावरून अनेक दिवसांपासून वाद आहेत घटना घडली त्याच दिवशी आमच्यात जोराचे भांडण झाले त्यात मी माझ्या आईचे डोके दगडावर आपटले आणि हि घटना घडली" हि बातमी जुनी झाली असल्यामुळे कदाचित तुम्ही वाचली असेल; हि पण महत्वाचे आहे ज्यांनी जन्म दिला, लाडात वाढवले, तळहाताच्या फोलासारखे जपले, शिकवून शाहने केले. त्याच जन्मदात्यांच्या हत्या करताना यांचे काळीज तर्कापत नसेल का? मग आज आम्ही कोणत्या जगात जगत आहोत जिथे संपत्तीच्यावादातून अशे पाऊल उचलतो यासाठी बदलती जीवन शैली जवाबदार आहे कि, वाढलेली स्पर्धा, आणि त्यातून आलेले नैराश्य, भावंडात वाढलेला परस्परांबद्दलचा द्वेष,

प्रेमाची किंमत

इमेज

पत्नीने कापला पतीचा गळा

इमेज
सात जन्माची गाठ बांधणारे जोडपे सात दिवसाच्या आत गाठ  सोडताना  पाहिले आहेत शेवटी ते कशासाठी गाठ बांधतात हा वेगळा प्रश्न आहे पण एकमेकांच्या साथीने किमान हा जन्म घालवायचा एवढा तरी निर्धार प्रत्येक जोडप्याचा असावा हि माफक अपेक्षा सर्व समाजाला विवाह बंधनात पडणाऱ्या स्त्री पुरुषांकडून असते  नागपुरातल्या एका जोडप्याची कहाणी भलतीच भारी आहे त्यात आत्यंतिक प्रेम आणि टोकाचा दोष परस्परांचा राग आणि शारिरीक संबंध ठेवण्याची तीव्र भावना शेवटी खून स्वतःच्या हाताने करणारी अर्धांगीनी आणि हे कोडे सोडवणारा पॉलिसी खाक्या नागपुरात एका अज्ञात व्यक्तीने एका ६४ वर्षाच्या वृद्धाचा खून केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आणि त्यांच्यासमोर या हत्येचे गुड उकलण्याची वेळ अली मग त्यांच्या चक्राने आपल्या चौकशीचा मोर्चा पत्नीकडे वळवला आणि सत्याचा स्फोट झाला त्यातून बाहेर आले विदारक सत्य अनेकांना विचार करायला लावणारे ज्याचा खून झाला त्याची पाचवी बायको त्याच्यासमोर काळ म्हणून  उभी  राहिली ती साधहरणतः ३४ वर्षाची आहे तिचे हे दुसरे लग्न होते तर या व्यक्तीचे तब्ब्ल पाचवे होते दोघांच्या वयात ३० वर्षाचा फरक म्हणजे बाप

धिक्कार असो अशा संस्कृतीचा

इमेज
जगाच्या पाठीवर भेदभाव हजारो वर्षांपासून चालत आहे. तरी देखील भारतात आपण मानवतेच्या, सद्भावाच्या सामाजिक व्यवस्थेत राहत आहोत पण जागतिक स्तरावर विचार केला तर १० ०१ १९४८ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने एक मानवी हक्काचा जाहिरणामा प्रकाशित करून सर्व प्रकारचा भेद भाव संपुष्टात आणला ; आणि मानवतेच्या आधारे समाज उभा करण्याचा प्रयत्न सुरु केला. यानुसार मानवाला काही अधिकार जन्मतः प्राप्त झाले; स्वातंत्र्याचा हक्क, सन्मानाने जगण्याचा हक्क, कोणत्या हि दोन व्यक्तीला विशिष्ट वयोमर्यादा पूर्ण केल्यावर इच्छेनुसार विवाह करण्याचा हक्क, असे किती तरी हक्क माणूस म्हणून आपल्याला प्राप्त झाले आहेत. आपल्या संविधानात सर्व प्रकार्चेर मूलभूत अधिकार मिळाले आहेत मुख्यतवे स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, तसेच न्याय मागण्याचा हक्क पण हे सर्व उपभोगताना मात्र प्रचंड तफावत आढळते. पण दिवसागणिक ती कमी होत आहे हि स्वागताऱ्य बाब असली तरी आपल्या अवतीभवती असते लोक राहतात त्यांचे कुटुंब त्यांचा स्वीकार करत नाही. समाज त्यांना प्रचंड त्रास देतो; त्यांना स्वतःच्या मर्जीने विवाह करण्याची अनुमती शासन न

ती नसती तर

इमेज
आज सर्वत्र वावरताना मला एक प्रश्न नेहमी डोके खाजवायला लावतो; त्याचे उत्तर  देण्याचा   प्रयत्न मी नेहमी करतो जर ती नसती तर? मी या जगात नसतो, ती नसती तर मी शिकू शकलो नसतो, ती नसती तर मी संस्कारी तरुण म्हणून माझी प्रतिमा निर्माण  करू  शकलो नसतो, ती नसती  तर मी  स्वतःचे अस्तित्व शोधू शकलो नसतो,   रुग्णालयात ती असते म्हणून योग्य उपचार होतात; तिच्यामुळे    जगाच्या  अर्थ व्यवस्थेचे चक्र फिरते, तिच्या जीवावर  पुरुष  प्रधान समाज उभा आहे. तिचे स्थान आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अविभाज्य आहे, तिला वजा करून सर्व पुरुषांची किंमत ० आहे म्हणून महिला दिनानिमित्याने माझ्या आयुष्यातले तिचे अस्तित्व शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न, याला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या माझ्या  जगाच्या आयुष्यात अविभाज्य  घटक  असणाऱ्या     सर्व महिलांना  मनापासून खूप   खूप शुभेच्छा: तसेच त्यांच्या सुरक्षितेकडे जातीने लक्ष देणार हे वचन. माझ्या जन्मापासून आजवर सर्वांत सुंदर जेवण माझ्या आईच्या हातचे बनवलेले असते असा माझा समज आहे. प्रत्येकाला जन्म आई देते हा सजीव सृष्टीचा नियम आहे तो मानवासह सर्व प्राण्यांना ल

लग्नाच्या 4 अटी

इमेज
जगातील  सर्व माणसांच्या  आरोग्याची जवाबदारी डॉक्तरांनी स्वीकारलेली असते त्यांनी स्वतःला जण सेवेसाठी वाहून टाकले असते  सुविचार प्रत्येक्षात  कमी लोक जगतात  जगतात  तो पूर्णत्वास नेतात अशी माणसे आलेल्या संकटांना संधीत रूपांतरित करतात समाज कंटकांना अहिंसेच्या  शास्त्राने धूळ भारतात शक्य तेवढ्या सोइ सुविधा नाकारतात ज्यांच्यासाठी काम करायचे त्यांच्यासारखे जीवन जगतात  फळाची आशा न बाळगता  राहतात त्यांना संपूर्ण जनता आपले कुटुंब वाटते आणि त्यांना देखील अशी माणसे आपल्यातले वाटत चिमूटभर  गावभर प्रसिद्धी मिळवणाऱ्यांच्या थोबालीत हि माणसे त्यांच्या कार्यवृत्तीतून चपराक मारतात हे सर्व असताना शेवटी माणसाने आयुष्य कसे जगायचे हे ज्याचे    आपण सहज म्हणतो जशाच तसे जगायचे असते पण तलवार   अंगावर आला तर ढाल समोर करावी लागते त्याच बरोबर अंधार पडला तर प्रकाशाची  त्याच प्रामाने माणसातील दुर्गुणांना काढायचे असेल तर चांगुलपणाने जिकायचे असते शेवटी  करणाऱ्या आजच्या पिढीला आयुष्याचे प्रयोजन करता येणार का? हा एक मोठा प्रश्न आहे पण आज आपण अशा  देवदूतांना आदर्श समोर ठेऊन जगायला सुरुवात केली तर नक्की या प्

धारातीर्थ बाप

इमेज
आयुषात नेहमी आई लाड करते;  आपल्या दुखत रडते;  तर अनंदात हस्ते;  पण बाबा मात्र दूर असतात टतस्त व्यक्ति प्रमाणे.  त्यांची आठवण होते न झेपणारे संकट आल्यावर मग आपण त्यांची ढाल करतो;  आयुष्याच्या युद्धात लढण्यासाठी.  पण जर ऐन तारुण्यात ही ढाल तुटली तर अवघे आयुष्य फक्त तलवारीच्या जोरावर एकट्याने लढायचे असते.  ही वेळ आली उत्तर प्रदेशातील हातर्ज जिल्ह्यातील एका युवतीव्र आपल्या बाबा सोबत   ती शेतात गेली असताना,  काही गुंडाणणी तिच्या वडिलांच्या डोक्यात गोली मारली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांची प्राण जोत मालवली.  गोळी मारण्याचे कारण एक दिवस आधी त्यांच्यात भांडण झाले.  तसा त्यांच्यातील  वाद अनेक  दिवसांपासून सुरु होता.  गेल्या कित्येक दिवसांपासून तो गुंड त्या मुलीची छळ  काडत असल्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली; आणि त्याला तुरुंग वारी घडली. जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी हे कृत्य केले.  त्याच्या अशा वागण्याचे चिन्हे दिसू लागल्यावर पिढीतेंच्या वडिलांनी पोलिसांकडे स्वरक्षणाची मागणी केली पण पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.  हि घटना घडल्यावर बातमी प्रसारित होई पर्यंत   द

बलतकार पीडहितेशी लग्न करणार का?

इमेज
आरोपी कायद्या समोर सर्व सारखेच असतात; त्यात कोणता ही भेदभाव केला जात नाही. मग गुन्हा कोणता ही असो सारवउच न्यायालयात एक आश्चर्यकारक घटना घडली; त्या घटनेला प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून पाहणार हे उघळ आहे. नेमके झाले असे जळगावच्या एका सरकारी कर्मचाऱ्याने लग्नाचे आश्वासण देऊन एका मुलीशी शारेरीक संबंध ठेवले. आणि आश्वासण केवळ आश्वासण राहिले मग तिने न्यायालयाचे दार थोटावले आणि शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली. आणि मग यावर सूनवाई करताना मुख्य न्यायमूर्ती श्री भोंबळे यांच्या नेतृत्वातइल खंड पिठाणे विचारले, " तू या मुलीशी लग्न करणार का? जर तू तयार असशील तर आम्ही मदत करू. "" तसेच तू जर हा प्रस्ताव नाकारला तर तुला शिक्षा होणार आणि तुरुंगात जावे लागणार त्याचबरोबर तुझी सरकारी नोकरी देखील जाणार. " या वेळी सूनवाई करताना या आरोपी आरोपीला 4 अठोडे अटके पासून सवरक्षण दिले."" वरील विधान शब्दशः नसून न्यायालयात घडलेल्या संवादाचा सारांश आहे जो मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. "" ही केवळ एक घटना नाही तर एक प्रवाह आहे; या निर्णयाचा परिणाम एका व्यक

जगण्याची आशा आशा भोसले

इमेज
 या विश्वाचा इतिहास हा अजिंक्य लोकांनी लिहिला . त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर त्यांच्या विजयी मुद्रा रेखाटलेल्या असतात ; त्यातून  येणाऱ्या पिढ्यांना धडा मिळतो . आणि प्रेरणा मिळते आयुषाची घडी बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या चुका त्यांच्या कर्तुत्व बरोबर छोट्या पडतात ; आणि त्यातून त्यांनी केलेल्या संघर्षाच्या काहण्या उद्याच्या पिढ्यांना जगण्यासाठी प्रेरित करतात.   एक मुलगी लहानपणापासून यशस्वी संगीत कारकीर्द असणाऱ्या कला प्रेमी कुटुंबात वास्तव्य करते . जन्मतः  गायनाचा संगीताचा वारसा मिळतो पण मग अशी  त्या क्षेत्रात भरारी  घेत असेल .   दुसरीकडे एखादी व्यक्ती मेहनत करून स्वतःची ओळख निर्माण     करत असेल. तर तिच्या संघर्षाला नक्कीच स्लॅम करावा लागणार.  त्याचबरोबर एका मुलीने आपले कौटुंबिक वैभव विसरून आपल्या तत्वांशी एक निष्ठ राहण्याचा निर्णय घेऊन  आदर्श घालून दिला.  तिच्या जीवन यात्रेकडे पाहताना     खचून गेल्यावर पुन्हा उठण्याची आशा निर्माण होते . अशीच आशा भोसले वैश्विक स्तरावर आपल्या आवाजाने मनमोहून टाकणारी गायिका आहे.   एक गायिका , गृहिणी , सोयमपाकीण , प्रियसी आणि त्याचबरोबर अभिने