पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्री आणि प्रेमात काय फरक आहे?

इमेज
आपल्या यशाचा प्रवास नागमोडी वाटेनं करायचा असतो हे आपण गृहीत धरले आहे पण तो टाळण्यासाठी  अथवा सुखकर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रयत्न केला नाही. आयुष्य सर्वतोपरी संपन्न असू नये कारण ज्याप्रमाणे “ड जीवनसत्व” मिळवण्यासाठी सूर्य प्रकाश पाहिजे त्याच धर्तीवर जीवनाचे कटू सत्य पचवण्यासाठी सर्व प्रकारचे अनुभव घेणे महत्वाचेआहे.  दुर्दैवाने जे पुस्तकात वाचायला मिळते ते वास्तवात जगता येत नाही त्यातूनच लैंगिक भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न करणारे वाचक आणि त्याला कायम ठेवू पाहणारे तथाकथित समाज रक्षक यांच्यात खटके उडतात.  याची अनेक नमुने तुमच्या आजू-बाजूला सापडतील त्यांच्या वागणुकीचे सूक्ष्म निरीक्षण करून निष्कर्ष काढा तुमची संकल्पना स्पष्ट होईल.    आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे मुलगा-मुलगी हि उबी फूट पडली आहे त्यांच्यातील नात्याची लोकमान्य संकल्पना सर्वानी निश्चित केली आहे. त्यामुळे सम वयीन  रक्ताचे बहीण-भाऊ नसतील तर त्यांचे प्रेम संबंध आहेत अशी सर्वजन मनोमन खात्री करून घेतात आणि त्यांच्याविषयी कायमस्वरूपी  पण ठाम मत बनवतात त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात.  १ प्रेम आणि मैत्रीत

आई-वडील कि गर्ल फ्रेंड निवड कोणत्या वेळी कशाप्रकारे करावी?

इमेज
सुसंस्कारी मुले-मुली सर्वाना आवडतात त्यामुळे प्रत्येक आई-वडील लहानपणापासून आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतात कारण ते केवळ स्वतःच्या मुलांवर संस्कार करत असताना समाजातील वाम मार्गाला लागणाऱ्या मुलांना योग्य वाट दाखवण्याची तजबीज घेत नाहीत मग त्यांचे सुसंस्कारी मुले या मुलांच्या सहवासात येतात आणि नंतर त्यांच्यासारखे होतात; त्या आई-बाबा या उभयतांना मुले चुकीच्या मार्गाने जात आहेत याची खबर देखील नसते. असण्याचे कारणच नाही जन्मदाते कधी त्यांच्या मुलांबरोबर मोकड्या मनाने संवाद साधतच नाहीत. परिणामस्वरूपी या सुसंस्काराचे कवच तुटते आणि  टवाळखोर वृत्तीचा व्हायरस त्यांच्या मनात प्रवेश करतो.  असे का होते?  आपल्याकडे संस्काराचे स्वरूप संकुचित आहे पहिली बाधा संस्कार करणाऱ्या गुरूंच्या विचारात असते त्यांच्या ठायी आपण ज्यांना जन्म दिला केवळ तेच आपले मुले आहेत इतर मुलांवर त्यांचे प्रेम नसते पण हे संस्काराच्या साच्यातून काढलेले कच्च्यास्वरूपाचे मडके त्या ओब्द्ध-धोबड भांड्यांच्या सहवासात आले कि त्यांचा आकार घेते. सुसंस्कारी मुलगा-मुलगी असण्याचे लक्षणे कोणते?  १ मुलं-मुलीने आज्

या प्रियसीने का पेटवून घेतले?

इमेज
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर विश्वासाच्या कुंचल्याद्वारे प्रेमाच्या रंगाने चितारलेले भविष्याचे चित्र आपल्या नजरेत जगातील सर्वाधिक देखणे असणार;  पण हे  सुंदर चित्र कोणी पाय खाली तुडवले तर तुम्हाला काय वाटेल?  नाही तर ते तुमच्या सर्वस्व झोकून केलेल्या श्रमातून साकार झालेल्या चित्रावर तुमच्या नजरेसमोर तिसऱ्याने हक्क सांगितला तर तुम्ही काय करणार?  कदाचित अनेक प्रेमी काळजाच्या पटलावर ७ जन्म चमक कायम राहणार असे चित्र प्रेम आणि विश्वासाचे रंग भरून रेखाटत असतील आणि त्याकडे बघूनच  त्यांच्यातील नाते फुलत असणार.  आपल्या समाजात प्रेम विवाह करणे माझ्यामते सर्वाधिक धाडसाचे आहे कारण ज्यांना प्रेम विवाह करणे शक्य आहे ते जगातील कोणत्या हि संकटांशी २ हात  करण्यात कमी पडत नाहीत.  हा दृढ विश्वास प्रेमातूनच येतो;  पण प्रेम विवाह करणाऱ्यांचे जीवन काटेरी वाटेने भरलेले असते. त्यामुळेच अनेकांचे या वाटेवर प्रवास करण्याचे स्वप्न असले तरी ते साकार होत नाही अशा वेळी उभयतांचा प्रवास कल्पक नरक यातनांनी भरलेला असतो.  मुंबई शहरात सोनल खराब या २६ वर्षीय तरुणीचे तिचा नातेवाईक असणाऱ्या प्रकाश खराब यांच्याशी प्र

... मुळे सावत्र आई-वडिलांचा त्रास कमी करता येणार

इमेज
आपल्या देशात बहू पती /बहू पत्नी विवाह बेकायदेशीर असल्यामुळे होत नसले ; तरी पूणर विवाहांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर पूर्वाश्रमीच्या जोडीदारांपासून झालेल्या मुलं-मुलींचे जीवनमान  ढासळले असल्याचे निदर्शनात येते. महामारी सुरु झाल्यापासून अनेक लहान मुले  अनाथ झाले; त्याचबरोबर अनेकांनी आपले एक पालक गमावले त्यामुळे त्यांच्या आई / वडिलांनी दुसरे लग्न केल्यावर त्या मुलांसमोर अनेक आवाहने असतील आपल्या सामाजिक व्यवस्थेचा विचार केल्यास आई मुलांचा सांभाळ करते; तर बाबा घरातील करते पुरुष असतात त्यामुळे सर्व निर्णय घेण्यासाठी त्यांची अनुमती आवश्यक असते.  म्हणून वडिलांनी आपल्या पेक्षा सावत्र भाऊ-बहिणीकडे जास्त लक्ष दिले तर अशा परिस्थितीत आपण काय करावे?  या प्रश्नाचा विचार करत असताना हि परिस्थिती का निर्माण होते याचा शोध घेणे आवश्यक आहे कारण समस्येचे मूळ शोधल्या खेरीज तिचे निराकरण करणे शक्य नाही.  मानव हा समाजशील प्राणी असला तरी केवळ तो समाजाच्या आधारे जगू शकत नाही; तर या समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तसेच स्वतःचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याला कुटुंबाची गरज असते याच गरजेतून

प्रियकराच्या नजरे समोर बलात्कार

इमेज
महिला सक्षमीकरणाच्या बाता करणारे पुरुषांवर स्त्री-पुरुष समानतेचा संस्कार करतील का? ?  ज्यांना आवाज आहे ज्यांच्या सोबत जातीचे धर्माचे राजकीय पक्षाचे बळ आहे असे लोक न्यायालयात जाऊन लढतात आणि त्यांना न्याय मिळतो; पण ज्यांच्या माघे वलय नाही त्यांचा वाली कोण?  अशे प्रश्न विचारण्याची वेळ आली कारण जिथे एका जातीच्या महिलेवर दुसऱ्या जातीच्या नराधमांकडून अत्याचार होतो तिथे जातीवादी मानसिकता असणारे लोक त्या पिढीतेंच्या माघे उभे असण्याचा बनाव करतात मग ज्या बलात्काराला जातीचे लेबल लागले नाही त्या प्रकरणात हे लोक पिढीतेला न्याय देण्याची भाषा का करत नाहीत?  मंगळवारी जिथे देश भर एका केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या त्याचवेळी सायंकाळीं ७च्या सुमारास कर्नाटक राज्याच्या राजधानीपासून १५० कि. मी. अंतरावर असणाऱ्या शहरात एका नीरमनुष्य ठिकाणी गुंडांच्या एका टोळीने विद्यार्थिनीवर सामोहिक बलात्कार केला.  पीढीता उत्तरप्रदेशातील असून ती एका खाजगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे सायंकाळी प्रियकरासोबत घरी परतत असताना त्यांना गुंडानी अडवले आणि पैस्याची मागणी केली त्यांनी

बुरखा काढून अफगाणिस्थानात फिरणारी हि महिला कोण आहे?

इमेज
जिथे जिवापेक्षा धर्म मोठा होतो तिथे तालिबान्यांचा अफगाणिस्थान जन्माला येतो. आजची अफगाणिस्थानातील परिस्थिती डोळ्या समोर उभी करा आणि या देशाची १०० वर्षांपूर्वीची स्थिती कशी असेल याची कल्पना करा तुमच्या डोळ्या समोर नक्की कोणतं चित्र उभं राहणार?  धार्मिक रूढी विज्ञान युगाच्या प्रगती बरोबर अधिक सौम्य होत आहेत हे अर्ड सत्य स्वीकारत असताना अफगाणिस्थान मात्र पुढारलेला दिसतो कारण आज जिथे सर्व महिलांना बुरखा परिधान करणे, शाळेत न जाणे, एकटीने बाहेर न पडणे, नोकरी / व्यवसाय  करण्यास प्रतिबंध या सर्व गोष्टी सक्तीच्या आहेत.  त्याच भूमीत इथली राणी बुरखा झुगारून देते, मुलींसाठी शाळा सुरु करते, उच्च शिक्षणासाठी  अविवाहित मुलींना विदेशात पाठवते,  लैंगिक समतेचा अधिकार महिलांना बहाल करते, महिलांनी राजकारणात यावे यासाठी प्रयत्न करत असताना बहुपत्नी विवाहावर प्रतिबंध लावते तुम्हाला कदाचित गाद झोपेत पाहिलेले सुंदर स्वप्न वाटत असणार पण हे ऐतिहासिक सत्य आहे.  आजच्या युगात अनेक देशांनी लोकशाही स्वीकारली असली तरी त्यांनी गणराज्य पद्धती स्वीकारली नाही त्यामुळे तिथे राज्य प्रमुख हा राजा असतो. या युगात का

आई मी तुझ्या पोटी पुनर जन्म घेईल

इमेज
या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाची  इतरांना  पराभूत करून स्वतः विजयी होण्याची वृत्ती वाढली आहे;  कोणते हि क्षेत्र  असो इतरांचे  मेहनतीने मिळवलेले लुटणे हा त्यासाठी वापरात येणारा सोपा आणि लोक प्रिय मार्ग आहे.  या अस्थिर विश्वात स्त्रियांचे सर्व प्रकारे अतोनात शोषण होते त्या पैकी अनेकी स्वतःला संपवतात. पण तुम्हाला कोणी  सासरच्या  जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याचे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण मी तुम्हाला हे  सांगतो आहे कारण लोकसत्ता या वर्तमान पत्रात हि बातमी  प्रकाशित झाली. त्यानुसार पुण्याच्या निकीलने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या  केली.  सून मुख पाहण्याची सर्वच मुलांच्या आईला घाई झालेली असते तशी निकिलच्या आईला देखील झाली होती म्हणून त्याने गेल्या वर्षी लग्न केले. लग्नानंतर  काही दिवस जरा ठीक वातावरण होते;  आणि त्यानंतर ते बिघडत गेले.  त्याला सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात असे पण त्याने सहनशीलता दाखून आपली सुटका करण्याचा प्रयत्न केला;  मात्र जसे मगरीच्या जबड्यात अडकल्यावर आपण सुटण्याच्या झटापटी केल्या तरी अप्रत्येक्षपणे आपण स्वतःलाच अडकवतो तसे त्याने