पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्महत्या ग्रस्त पत्नी ते 29 एकर शेतीची मालकीण

इमेज
पुरुष प्रधान समाजाने तिला देबी म्हणून पुजले; तर चप्पल म्हणून वागवले. त्याच पुरुषावर जेव्हा संकट कोसळते त्यावेळी तो खचून जातो; संकटासमोर शस्त्र टाकतो. पण ती खचत नाही, मागे पाऊल टाकत नाही अशीच एक जोति देशमुख नावाची माझ्या अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील 29 एक्कर शेताची मालकीण सर्व महिलांसाठी आदर्श आहे. तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडावर चपराक मारते; कर्जाच्या खाईत बुडून नाही तर निसर्गाच्या उलट चक्रात अडकून नैराशाच्या गर्तेत सापडून अनेकांनी जीवन संपवले; आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून निघून गेले. अशा एका कुटुंबातील जोति ताई 2001 ते 2007 या काळात घरातील सर्व कर्त्या पुरुषांनी गळ्यात फास अडकवून घेतला. कुटुंब रस्त्यावर आले. आणि सुरू झाली ताईंची परीक्षा जेमतेम 10-वी पर्यन्त शिक्षण झालेल्या ताईंना शेतीचे कण भर देखील ज्ञान नसताना त्यांनी मन भर पीक काढले.   त्यांचे गाव अकोला जिल्ह्यातील खारपण न पट्ट्यात येते; म्हणजे जमिनीतील पानी खारट असते पण समु द्राच्या पाण्यासारखे अत्यंत खारट नसते म्हणजे आपण ते सहज पिऊ शकतो. फक्त त्याची चव थोडी वेगळी लागते अशा परिस्थितीत त्या

फाशीच्या तक्तावर चडणार पहिली महिला

इमेज
भाकरीसाठी असणारे प्रेम, जन्मदात्यांवर असणारे प्रेम, जन्म दात्यांचे असणारे प्रेम, भिन्न लिंगी व्यक्तींचे प्रेम, भिन्न स्वरूपाचे असते. त्यात असतो जीवाला माणसांना जोडण्याचा, नात्यांचे बंधन अधिक घट्ट करण्याचा, स्नेहाच्या धाग्याने विणलेल्या चादरीत सुखी संसार थाटायचा त्याच्यासाठी सर्वांशी झुंजायचे आव्हानांशी भिडायचे पण दुरावले गेले तरी नाते मात्र जपायचे. हे असणारे  प्रेम कुणाच्या जीवावर उठत नाही; जर त्यातून कुणाला आपला जीव गमवावा  लागला तर ते प्रेम नसून तो प्रेमाच्या नात्याला लागलेला धब्बा  आहे. जगात महिलांना अधिकार मिळवण्यासाठी सर्वत्र संघर्ष करावा लागला; त्याला अपवाद ठरला आपला भारत देश इथल्या महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्यांनी सर्व क्षेत्रात बाजी मारली अगदी जमिनीपासून तर अवकाश पर्यंत सरपंचापासून राष्ट्रपती पर्यंत कलाकारापासून अंतर राष्त्री क्रीडा पटून पर्यंत एक जागा मात्र तिला कधीच खुणावत नव्हती त्याचा सर्वांना अभिमान वाटत असे; ती म्हणजे फाशीचा फंडा आज पर्यंत स्वातंत्र्य भारतात एका देखील महिलेला फाशी झाली नाही. पण आता एक ३९ वर्षीय महिला त्या ताक्तावर अट

लिंग नसलेला माणूस

इमेज
तुम्ही  झिजला चंदनासारखे गंज चदलेल्या आमच्या डोक्यात नवीन प्रकाश टाकण्यासाठी,   तुम्ही दिला लढा व्यवस्थेने नाकारलेल्या समाजाने फेटाळलेल्या मानवी आयुष्यासाठी ,  निसर्गाने प्रत्येकाला वेगळे घडवले त्याच्यात अद्वितीय सामर्थ्य दिले . असले तरी सर्व यशस्वी माणसांना टोकाचा संघर्ष करावा लागतो . अगदी कोंबडीच्या पिल्लं अंड्यातून बाहेर पडण्यासाठी , फुल पाखराला उडण्यासाठी, लहान बाळाला चालण्यासाठी हे सर्व नैसर्गिक असले तरी माणसातील काही माणसांना जगण्यासाठी प्रकृतीच्या  विरुद्ध झटपट करावी लागते . यातदेखील फारसे आश्चर्यचकित करणारे काही नाही पण विचार करा काहींना संघर्ष करावा लागतो आपले निसर्गतः मिळालेले लिंग जगासमोर जाहीर करण्यासाठी . हि एका आयुष्यात अनेक जन्म घेणाऱ्या समाज परिवर्तकाची अर्थात स्त्री-पुरुष या शिवाय असणाऱ्या लिंगधारकाची--धनंजय चव्हाण मंगलमूर्ती यांची .  अगदी एका सामान्य मुलासारखा या बाळाचा जन्म झाला त्याच्यात जणू जन्मतः निर्मिकाने जगाला दिशा दाखवण्याची शक्ती दिली असावी . तो शाळेत हुशार मुलगा म्हणून गणल्या जात असे त्याला अनेक बक्षिसे मिळाली . शिक्षकांच्या शाबाशक्य त्याच्या पाठ

25 वर्षांचे शीव स्मारक

इमेज
नुकतीच आपण सर्वत्र शिव जयन्ती साजरी केली अगदी गल्ली गल्लीत सर्वांना शिवाजीमहाराजांना मनाचामुजरा करायचा होता आणि तो केला देखील आता पुढचे ३६४ दिवस आपण मोकळे महामारी असल्यामुळे काहींचा हिरमोड झाला त्याला काही उपाय नाही पण सर्वांनी एका भावनिक मुद्द्यावर चर्चा करणे थांबवले तो निवडणुकीच्या काळातील ज्वलंत प्रश्न अरबी समुद्रातील शिव स्मारक गेल्या २५ वर्षांपासून सुरु असणारे स्मारक अद्याप त्याची वित्त रचावी एवढे देखील पूर्ण झाले नाही त्याला आता सर्वांचचन्यायालयाने तात्पुरती स्थकिती आणिली आहे म्हणजे पुढचे काही महिने किव्हा वर्षे सुरुवात होणार नाही हे स्पष्ट आहे मग महारष्ट्रात शिवाजीमहाराजांच्या दैदिप्य्मन इतिहासाची साक्ष असणारे गड असताना इथल्या प्रत्येक जिवंत माणसाच्या रक्तात स्वाभिमान वाहतो त्या धमन्याधमन्यात स्मारक जिवंत असताना सागरी स्मारकाचा अठ्ठास कशासाठी हा वेगळा प्रश्न आहे यावरदेखील आपण विचार करायला हवा १९९६ साली जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री मणहोर जोशी यांनी मराठा महासंगच्या कारेक्रमात शिव स्मारकाची घोषणा केली मग एप्रिल १९९९ साली गोरेगावच्या जागा निच्शित करण्यात अली त्यानं

राजे तुम्ही पुन्हा या --साठी

इमेज
लोकशाहीच्या काळात पुतडे शाहीचा उदयझाला; राजे तुम्ही पुन्हा या हा महाराष्ट्र पोरका झा. ला इथे घडवल्या जातात दंगली तुमच्या नावाने गडकोट दिले जातात लग्नाला भाड्याने नेमके आजच्या युगात आपण   कोणते शिवाजी महाराज मांडतो, आणि त्यांच्या आदरशावर किती चालतो हा चिकीतसेचा विषय आ. हे म्हणून आज जयंती दिनी छोटासा प्रयत्न" मध्य युगाच्या सुरवातीपासून सर्वत्र मुघलांनी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा चंग बांधला होता. सत्ता हस्तगत करता करता इथल्या लोकांचे धर्मांतर केले जात असे; धर्म बदलला तर विशेष सुविधा सवलती मिळत असत हि वेळ आली आपल्यातील कालबाह्य संजुतीनमु, ळे शेतरू घोड्यावर आला त्यावेळी आपण चालत होतो त्यांनी तलवारी काढल्या तर आपल लाठ्या-काठ्या हाती घेतल्या त्यांनी बंदुकी वापरायला सुरुवात केली मग आपण समसेर फिरवायला सुरु केले. एवधच नव्हे तर युद्ध करण्याचा आधिकार समाजातील एका वर्गाला होता त्यामुळे संपूर्ण समाज हाती शस्त्र घेऊ शकत नव्हता त्याच्यावर जरब होती धर्माची सागरी मार्गाने क्षेत्रू येऊन इथल्या आया बायनची अब्रू लुटत आणि पळून जात पण धर्माने सागरी पर्यटन बंदी घातल्यामुळे आपले सैन

पैगंबरची प्रेम कहाणी

इमेज
         प्रेम विवाह ही गोष्ट समाजात रुधली असली तरी ती समाजाने स्वीकारली नाही.  प्रेम विवाह करण्यासाठी  आज देखील अनेकांना खूप मोठा सांघर्ष करावा लागतो;  पण हे धाडस केवळ आजचे तरुण करतात असे नाही.  इतिहासात असे प्रेम  विवाह झाल्याचे शेकडो उदाहरणे आढळतात पण त्यात नेहमी पुरुषांचा पुढाकार असल्याचे जाणवते.  पण या मानशिकतेला अपवाद ठरली एक उद्योजक महिला.  ६-व्य शतकातील या नररागिणीने कुटुंबातील पुरुषांना थणकाऊं सांगितले, [ मी स्वतः माझ्या जोडीदाराची निवड करणार ] तिचे नाव होते खडीजया वडिलांचा मोठा व्यवसाय होता.  त्यांच्या नंतर मुलीने आपल्या बळवर वाढवला त्याकाली उंटावर समान लाडून वाहतूक केली जात असे.  त्यामुळे त्यांचा भरपूर प्रवास होत असे म्हणून तत्कालिन रितीनुसार आपल्या चुलत भावसही लग्न करायचा सल्ला तिला देखील दिला पण तिने तो साफ धुडकाऊं लावला.  खडीजयाने एका मुलाची निवड केली;  आणि विवाहबद्ध झाली.  सामान्यतः हे रुदहींना छेद देणारे असले तरी ही तर तिची सुरुवात होती.  दुर्दैवाने तिचा पती काही दीवसातच निधन पावला. तिने मग दूसरा विवाह केला आणि संसार थाटला;  पण नियतीला ते मान्य नव्हते तिने ख

सेवकाच्या प्रेमात महाराणी

इमेज
  माणसांना लागलेले बिरुद गळून पडते, गरीब श्रीमंत यातील भेद नष्ट पावते, तो फक्त प्रेमात काला गोरा रंग जाऊन  केवळ जिवाडा निर्माण होतो . प्रेमातच पद स्थान याचे भान राहत नाही; याच प्रेमात आयुष्यातील सर्वदा समाधान देणारी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीशी प्रेमाची नाळ जुडली त्याचा सहवास. मग तो कुणाचा हि असो त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची किंमत मोजण्याची तयारी असते या प्रेमी युगुळांची. दुःखाचा स्पर्श न झालेली, जन्मतः साम्राज्याची प्रमुख म्हणून वाढलेली, व्हीकटोरीय राणी एका संघर्ष करून नोकरी  मिळालेल्या नोकरदारांच्या प्रेमात पडेल; हे जवळ जवळ अशक्य प्राय घटना घडली ती केवळ एका भेटीमुळे. आग्र्याच्या तुरुंग अध्यक्षाने राणीला भेट द्यायचे ठरवले; त्यासाठी दोन सेवकांची निवड केली. अब्दुल करीम आणि त्यांचे वडील दोघे ही त्याच तुरुंगात नोकरी करत होते राणी सत्तरीत तर अब्दुल २५ वित्त होते एक सामान्य शेवक ते सोयंपाकी थेट सहायक हा मोठा प्रवास केवळ एका वर्षात अब्दुल भाईंनी पार केला त्यांच्या यक्तीमत्ववर राणी भलतीच खुश झाली; तिने आपल्या महालातील एक घर त्यांना राहायला दिले. राणी सागरी प्रवास करू