पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जमीनिवरचा सूर्य-हेलन केलर

इमेज
बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, दृष्टी देखील नाही, तरी देखील तिने १२ पुस्तके लिहिले. अमेरिकेतील दृष्टिबाधित लोकांना  मदत  केली . राजकीय कार्यकर्ती म्हणून आपला ठसा उमटवला.  व्याख्याती म्हणून अनेकांना ज्ञानाचा ढोस पाजला. तिच्या या दैदिप्य्मन कीर्तीचा सन्मान म्हणून अमेरिकेतील सर्वउच्च नागरी पुरस्कार   बहाल केला. आज  या  जगाला दृष्टी  देणाऱ्या  हेलन केलर यांची जयंती.  त्यांना त्रिवार अभिवादन.  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक लोक  करून स्वतःच्या  खापर परिस्थतीवर फोडतात. आपल्या आयुष्यातील  सुई  एवढ्या   दुःखाचा बाजार मांडत बसतात. पण हेलन   केलर यांच्या जीवनाकडे बघून  स्वतःच्या  जीवनात   त्यांनी अनुभवलेले जग त्या   स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी केलेला संघर्ष आणि सम दुखी लोकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची तीव्र इच्छा शक्ती  चिरकाल प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे. म्हणून  त्यांच्याविषयी एकच वाक्य सयुक्तिक ठरेल अशक्य ते शक्य करून दाखवले.  हेलन केलर यांच्या  जन्म  आजच्याच दिवशी म्हणजे २७-०६-१८८९ रोजी अमेरिकेत झाला त्यांचे वडील सैनिक होते. एका सामान्य मुलींसारखे त्यांच्या आयुष

शाहू महाराजांचे बहू आयामि व्यक्तिमत्व

इमेज
मानसिक गुलामीत जगणाऱ्या समाजात जाती-धर्माचे वर्चस्व असते. अशा समाजात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला जातो.  अशा बिकट परिस्थितीत केवळ २० वर्ष वय असणाऱ्या तरुणाने राज्याची सत्ता हाती घेऊन आपल्या २८ वर्षाच्या कार्यकाळात अनपेक्षित क्रांती घडून आणली. आणि इतिहास रचला.  त्या राजेश्री लोक राजा शाहू महाराज याना जयंती दिनी मानाचा मुजरा.    महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळखले जाते; त्याच महाराष्ट्रात गोविंद पानसरे,  नरेंद्र ढबोळकर सारख्या समाज प्रबोधनकारांच्या हत्या केल्या जातात. पण १०० वर्षांपूर्वी  एका हातात  समाजाचे ज्वलन्त प्रश्न आणि दुसऱ्या हातात सुधारणावादी कृतीतून द्यायचे उत्तर शाहू महाराजच्या जगण्याचे प्रयोजन होते. त्यांचे शिक्षण  कुठे झाले?  त्यांचा राज्य भिषेक केव्हा संपन्न झाला? त्यांच्या अशा कार्यकाळाचा सर्वाना परिचय आहे म्हणून आज जयंती दिनी एका वेगळ्या आयामातून विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.  तत्कालीन समाजात रूढी परंपरेचे वर्चस्व होते. अनेक अनिष्ठ चाली रीती लोकांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक होत्या. त्यानुसार स्त्री घरातील एक तर देवी होती नाही तर पायातील 

चला वैचारिक वारसदार होऊ

इमेज

फसवे प्रेम

इमेज
👿 प्रेमात आणि  युद्धात  सर्व  काही माप असते.  जिथे अक्षम्य वागणूक असते तिथे मात्र प्रेमाचे  नाटक  केल्याचा भाव असतो. तिच्या शरीरावर प्रेम करायचे फक्त लचके तोडण्यासाठी;   तथाकथित  मर्द  ठरण्यासाठी. हि विकृत मानसिकता समस्त  समाजात पसरली   त्यामुळे हि  सामाजिक समस्या निर्माण  झाली   आहे.  एका तरुणीचे तिच्या समवयीन तरुणाशी प्रेम सम्बन्ध होते. त्याने तिचा विश्वास संपादित  केला. अर्थातच त्यांनी आपल्या सुखी संसाराची स्वप्ने बघितले ; त्यानंतर त्यांच्यात शारिरीक जवळीकता वाढली आणि नैसर्गीक रित्या ते एकमेकांकडे आकर्षित झाले. इथेच तिच्या आयुष्याला उत्र्तीकला लागली. त्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले गेले; आणि तिला कायमचे ब्लॅकमेल करायला सुरुवात झाली. वारंवार अशा प्रकारे चित्रीकरण झाल्यावर ती केवळ त्याच्यासाठी वस्तू बनली होती. त्याने मग हि चित्रफीत त्याच्या मित्रांना पाठवली आणि 2 अल्पवयिन मुलांसह ६ तरुणांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. 😢   अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या जाचाला त्रासून ती २२ वर्षीय तरुणी पिंपरी चिंचोळच्या पोलीस आयुक्तांना भेटली आणि तिने आपली तक्रार नों

उस तोंड कामगाराचा मुलगा drझाला पण

इमेज
नक्की विचारात गुरफटून टाकणारा संघर्ष प्रत्येक श्वासागणिक करणारा तरुण वैद्यकीय विद्यार्थी dr. राहुल पवार यांची दिनांक २६-०५-२०२१ रोजी  मृत्तिवशी झुंझ संपली. 😢  परिस्थिती तुमच्या यशातील अडथडा नसून ती देखील आपली परीक्षा घेत असते. काही या परीक्षेत अपयशी होऊन परिस्थितीला दोष देतात; तर काही परिस्थितीशी दोन हात करून यशोमाला आपल्या गळ्यात घालतात. Dr. राहुल यांनी देखील यशोमाला गळ्यात.  घातली आणि आपल्या रुग्ण रुपी विठ्ठलाची सेवा करायला सुरुवात केली.  म्हणतात ना, [ जो आवडे सर्वना, तोचि आवडे देवाला ] नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा देऊन स्वप्न पूर्तीचा सोहळा मनात साजरा करत असताना त्यांना covid आजाराने गाठले. आणि नंतर तब्यत खालावत गेली त्यांना कृत्रिमरीत्या श्वास पुरवण्यात आला; त्याचबरोबर म्युकरमायकोसिस या आजाराची बाधा झाली. आणि दोन शत्रूशी लढताना त्यांची दमछाक झाली.  त्यांच्या कुटुंबाने खडतड परिस्थितीत त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले.  त्यांचे आई-बाबा दोघे ऊस कामगार मजूर आता त्यांना शिकवण्यासाठी जिद्दीला पेटल्यावर थांबणार कसे, त्यांनी मिळेल तिथून कर्ज उचलले; आधीच क

शिक्षक सोशक होत आहेत का?

इमेज
गुरुकुल पद्धती जाऊन आधुनिक शिक्षण पद्धति  अस्तित्वात आली . पण शिक्षणाची भूक भागवण्यासाठी शिक्षक तेवढेच महत्वाचे  आहेत.   आई-बाबा नंतर शिक्षक  कायम आठवणीत राहतात. त्यांचा प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांसाठी प्रमाण असतो. मुले आई-बाबांचे ऐकत नाहीत; पण गुरुजींचा शब्द  पडू  देत  नाहीत. म्हणून शिक्षक  विद्यार्थ्यांचे नाते कसे असावे? हे सांगताना देशाचे शिक्षक कलाम सर म्हणाले होते, [ शाळेच्या मागे घर असते; घराच्या मागे शाळा असते  ]  अर्थात शिक्षक आई-बाबा असतात; तर आई-बाबा शिक्षक असतात. हे अतूट बंधन शेकडो वर्षांपासून दिवस गणिक अधिक घट्ट पावत असल्यामुळे मुलं शाळेत गेल्यावर आई-बाबाना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत नाही. महामारीच्या काळात सर्व शाळा आभासी भरतात तरी देखील या शाळेत विद्यार्थी सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर तासोन्तास  एकाच जागी बसून राहिल्याने संगणक / मोबाईलच्या स्क्रीनचा दुष्परिणाम तर होतच आहे. त्यापेक्षा काही शिक्षक त्यांच्यासाठी शोषक झाले आहेत.  😢 तामिळनाडू राज्याच्या  एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार चेन्नईच्या पोलीस स्टेशन म