पोस्ट्स

राष्ट्र पित्याची संसार गाथा

इमेज
  काही कुटुंबे असे असतात ज्यांची कर्म भूमी अमर्याद असते; काही जोडपी अशी असतात ज्यांचे केवळ जन्माला घातलेले मुले स्वतःची असत नाहीत तर संपूर्ण समाज त्यांच्यासाठी लेकरा समान असतो. त्या मुलांना मोठ्या मनाने माप करण्याचे हृदय त्यांच्याकडे असते; मुलांनी काही चूक केली तर त्यांचा कां धरून त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे अधिकार त्यांना असतात; असे आदरयुक्त सामाजिक स्थान असणारी व्यक्ती म्हंजी कस्तूरबा मोहनदास हे गांधी दाम्पत्य आहे. 2 मित्रांनी आपल्या मित्रत्वाचे नात्यात रूपांतर करायचे ठरवले; आणि केवळ 6 वर्षांच्या वयात कस्तुरबा आणि मोहनदास यांचा विवाह ठरला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. कस्तुरबा यांचा जन्म ११-४-१८६९ रोजी झाला तर गांधीजींचा ०२-१०-१८६९ रोजी झाला अर्थात ते सहा महिन्यांनी लहान होते. सुरुवातीला योग योगाने वडिलांनी एका रूढ प्रतेला फाटा देऊन नवा प्रवाह सुरु केला. अजून देखील पती पेक्षा पत्नी लहान असावी हीच प्रथा आहे. बापू विलायतेला शिक्षण घेण्यास गेले असताना, त्या एकट्या राहिल्या; एक मेकावरील दृढ निष्ठा हे त्यांच्या नात्याला घट्ट बांधून ठेवणारे ह...

राज्यकडून वाद दिवसाची भेट म्हणून राणी

इमेज
प्रेम वासना आणि वेबहीचर वेगळ्या गोष्टी असल्या तरी देखील वासणेतून भिन्न लिनगी व्यक्तीत  प्रेम निर्माण होते. त्याच बरोबर वासना ही वेबहीचर करण्यासाठी कारणीभूत ठरते;  पण प्रेम वासणे शिवाय असू शकते. यावर दुमत असण्याचे काही कारण नाही.  प्रत्येक माणसाला आपली काम प्रेरणा भागवणे तितकेच अवशक असते;  पण फार थोडे माणसे वेबहीचारी असतात.  प्रेमाच्या नावाने अनेकांना फसवतात;  उपभोग घेऊन सोडून देतात.  पण ठायलंडच्या राज्याने या पुढचे पाऊल टाकले आहे.  त्याची विलासी जीवनशैली जनतेच्या कराच्या पैशाची  उधळपट्टी ही सर्व सुरू आहे.  पहिले लग्न केले त्या राणीला मुले झाली;  ती  नात्यातील होती.  त्यावेळी दुसरी वाट पाहत होती;  अर्थात राज्याचे तिच्याशी विवाह बाह्य संबंध होते;  तिला त्याच काळात काही मुले झाली.  मग पहिल्या बायकोशी नाते तोंडण्या आधी दुसरे लग्न केले.   तिसरी मात्र तिची वेळ कधी येईल याची वाट पाहत होती.  फार काळ तिला प्रतीक्षा करावी लागली नाही. दुसरीचा गाशा गुंडाळून तिला वेगळे केले;  दरम्यान पहिल्...

पत्नीचा पुरुषार्थ

इमेज
जगी जीवनाचे सर घ्यावे जाणउणि सतवर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ऱ्ए ईश्वर.  आयुषात त्या परमात्म्याचे अस्थान व्यक्ति गणिक वेगवेगळे असू शकते;  पण त्या प्रत्येकाच्या आयुषात एक नेहमी दैवी आनंद देणारे व्यक्तिमत्व असते ते पत्नीच्या रूपाने.  एक पुरुष आपल्या छोट्याशा यशाचा डंका पिटवतो;  पण त्यासोबत मेहनत असते स्त्रीची जी केव्हाच स्वतःचे कौतुक करून घेत

ज्याचा त्याचा बाप

इमेज
"बाप करे झोळी लेकरच्या ओडि आपुळि करवंडी झाकुणी"  संत तुकाराम आई आपल्या लेकरावर जीव ओवाळून टाकते.  पण वडिलांचे अदृश प्रेम ते जीवंत आशे पर्यन्त दिसत नाही; ते नसताना त्यांची किंमत कळते.  अशाच एका कर्तबगार मुलाने वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मंदिर बांधले.  अधिक माहितीसाठी https://www.youtube.com/watch?v=pdgobe-k 298 भे देवून खात्री पटवून घ्यावी.  स्पर्धेच्या युगात व्यक्तीवाडी लोकांनी कुटुंबांची व्याख्या बदलून टाकली;  बायको मुले आणि आज बाप म्हणून मिरवणारा कमावता पुरुष त्या कुटुंबात जन्म देणाऱ्या आई वडिलांना स्थान नसते.  त्यांचे मुक्काम वृद्धाश्रमात कायमचे असते.  जर दूसरा भाऊ गावात राहत असेल तर त्याच्याकडे अशा काळात मूल्य जपणारी बरीच उदाहरणे आढळतात त्यातील एक वरील दिलेल्या पत्त्यावर आहे.  आयुषात आनंद असते त्यावेळी आई सोबत असते;  यशस्वी झाल्यावर आई मिठी मारते; आपण संकटात असलो दुखी असलो तर आई रडते;  डोळ्यात अश्रु जमा होतात ती फार भावुक असते पण वडील मात्र रडू शकत नाहीत ते खंबीर पाठिंबा देतात.  लहान मुलांना आई खाऊ देते ...

प्रेमाचा बळी

इमेज
         प्रेम आपल्या जगण्याला अर्थ देते,  प्रेम जगण्यास मदत करते,  प्रेम माणूस असल्याचे लक्षण असते.  ते व्यक्ती परत्वे भिन्न असते.  एक व्यक्ति अनेकांच्या रूणानुबंधात असते,  आईचे मुलावर असणारे निस्वार्थी प्रेम,  मुलांचे आई-वडील बहीण-भावू यांच्यावर असणारे प्रेम,  गुरु शिष्यांचे एकमेकांवर असणारे प्रेम,  कुणाचे प्राण्यांवर निसर्गावर आपल्यातल्या कलेवर प्रेम असते. या सगळ्यांपलिकडे अधिक स्पष्ट जाणवणारे प्रेम असते तरुण- तरुणींमधले ते असते आयुषाचे नवीन स्वप्ने घेऊन जगण्याची उमेद बांधणारे आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून कर्तुत्वचा ताज निर्माण करणारे अनेकांच्या वाईट नजरांचा सामना करून टिकलेले कुटुंबियांचा राग पत्करून फुलवललेले;  त्यात असते वादळाला टक्कर देण्याची ताकद,  संकटाला भिडण्याची शक्ति,  एकमेकांसोबत असतात सर्वाधिक समाधान देणारे प्रेमी पण सुंदर कापडावर दाग पडावा / सुंदर चंदन अर्ध्यातउण तुटावे तसेच घडते जेव्हा प्रियकर त्याच्या प्रियसीची हत्या करतो.  त्यावेळी एखादा अपराध केल्यावर शिक्...

देवाचा पराभव

इमेज
       प्रत्येक आत्म्याच्या ठायी ईश्वराचे रूप असते;  ते प्रत्येकाच्या आईच्या रूपात  आपल्याला भेटते. आईची माया केवळ जन्मदात्या आई मध्येच असते असे नाही तर तो मातृत्वाचा ओलावा प्रत्येक स्त्रीच्या काळजात भिनलेला असतो.  तिच्या लेकरासाठी देवाशी झुंझ द्यायला ती घाबरत नाही;  देवाचा पराभव करण्याची शक्ति तिच्यात मातृत्वाने दिलेली असते.   त्यामुळे प्रत्येकाने आई समजून घेणे काळाची गरज आहे.  पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमए दिवसागणिक वाढत आहेत यासारखे दुसरे दुख कोणते असणार? आज पत्रकार दिनानिमित्य ज्येस्ट पत्रकार उत्तम कांबळे यांच्या “आई समजून घेताना”  या पुस्तकाच्या आधारे स्त्रीतल्या मातृत्वाचा शोध  घेण्याचा प्रयत्न करू.  कुणाचा जन्म कुठे होईल हे सांगता येत नाही.  पण आपला जन्म कुठे ना कुठे होत असतो रुग्णालयात,  घरी,  प्रवासात, तर  काहींचा कदाचित कार्यालयात होत असेल पण उत्तम कांबळेंचा जन्म शेतात  झाला. त्यावेळी त्यांची आई शेत काम करीत होती. आज अनेक माता  बाळंत झाल...

नकारत दडलेला होकार

इमेज
प्रेम गरीब- श्रीमंत उछ- नीच काळ-गोरा गाव- शहर यातील भेदाभेद संपवून टाकणारे नाते  निर्माण करते.निरपेक्ष परस्परांची भक्ति करावी लागतए अग्नि दिव्य पारपाडावें लागतो; आप्तेष्टांचा संताप सहन करावा लागतो, प्रेमासाठी प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार असावे लागते. हे सर्व धाडस करण्याची शक्ति,  आणि कुटुंबात एकता प्रसतापित ठेवण्याची युक्ति होती इंदिरा मध्ए;  फिरोजवरच्या अतूट श्रद्धेमुळे शक्य झाले असेल. नेहरू घराने नेहमीच स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते.  मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेरू नंतर इंदिरा गांधी हा इतिहास आपल्या समोर आहेच.   1930 साली कमलाबाई नेहरू प्रदर्शन करत होत्या;  अचानक त्या बेशुद्ध पडल्या.  आणि फिरोज गांधींनी मानवतेचे दर्शन घडवले.  त्यांची मनोभावे सेवा केली. त्याचा परिणाम इंदिराशी अधिक जवळीकता वाढली;  आणि फिरोज मनातील भावनांना आवर घालू शकले नाहीत इंदिरा केवळ 13 वर्षांची असताना तिला प्रेमाचे साकडे घातले.  आणि तयारी ण करता दिलेल्या परीक्षेत अपयश ठरलेले असते तसेच त्यांच्या सोबत झाले;  आणि थेट नकार भेटला....